कुणी दाद द्यावी म्हणून कुणी लिहीत नाही
कुणी टाळी द्यावी म्हणून कुणी गात नाही
लिहिणारा लिहीत जातो
गाणारा गात जातो
कारण लिहिणं आणि गाण
हेच असत त्यांचं जगणं
असं जगणं काय असत
हे फक्त त्यांनाच कळत
प्रियंवदा करंडे
कुणी टाळी द्यावी म्हणून कुणी गात नाही
लिहिणारा लिहीत जातो
गाणारा गात जातो
कारण लिहिणं आणि गाण
हेच असत त्यांचं जगणं
असं जगणं काय असत
हे फक्त त्यांनाच कळत
प्रियंवदा करंडे