Thursday 4 July 2013

कुणी

कुणी दाद द्यावी म्हणून कुणी लिहीत नाही
कुणी टाळी द्यावी म्हणून कुणी गात नाही
लिहिणारा लिहीत जातो
गाणारा गात जातो
कारण लिहिणं आणि गाण
हेच असत   त्यांचं जगणं
असं  जगणं काय असत
हे फक्त त्यांनाच कळत
प्रियंवदा करंडे

No comments:

Post a Comment